Posts

Showing posts from 2019

घडवनुक....!

महाराज आम्ही नेमके कुठे कमी पडलो सांगता येत नाही....! काही दिवसापूर्वी घडलेला एक प्रसंग, सहज पाहुण्यांच्या घरी गेलो, सगळ्यांना भेटून बरं वाटतं, म्हणून अधुन-मधून अशा चकरा सुरुच असतात. चहा पाणी झालं थोड्या गप्पा गोष्टी झाल्या, संध्याकाळच्या जेवनाची वेळ काही मिनिटांवरच होती त्यामुळे घरातील महिलामंडळ जेवण तयार करण्याच्या तयारीला लागल होतं. तेवढ्या वेळेत काय करणार??? मग आमचे बाल मानसशास्त्र जरा जागे झाले, आणि नंतर पाहुण्यांच्या लेकरांसोबत बसलो, वय वर्ष ३ ते १० या दरम्यानची चार-पाच कारटी धिंगाना घालत होती, आणि मी मात्र नेहमीप्रमाने निरीक्षण करायला भिड़लो, आणि त्याच दरम्यान मी माझा मोबाइल काढून बजुच्या टेबलावर ठेवला, हळूच त्यातला तो दुसरितला मुलगा माझ्या मोबाईल जवळ आला आणि त्याने मोबाइल घेतला आणि त्याने लॉक उघडण्याचा प्रयत्न करायला सुरु केला, तमोबाइलला पासवर्ड असल्यामुळे त्याला उघड़ने जरा अवघड झाले, त्यातही त्याने मनात आलेले चार पाच पासवर्ड टाकूनही पहिले, शेवटी माझ्याकडे आला आणि हळूच मला म्हणाला "दादा लॉक उघडून दे ना" मी त्याच्या हतातून मोबाइल घेतला आणि खिशात ठेऊन दिला. त्यानंतर मात्

पणतीतला दिवा तो, मज साथ देत आहे....!

पणतीतला दिवा तो उजेड देत आहे,, मार्गावरी ही माझ्या मज साथ देत आहे...! गेली पळून भीति नादान या जीवाची,,, रात्री अमावसेच्या प्रकाश देत आहे...! नथांबनार मि आता पर्वा ना कुणाची,,, लेखनी हाती माझ्या ती शब्द देत आहे.....! शब्दात शब्द मांडुन करू सैर या जगाची,,,,, जग व्यर्थ जीवनाचा मज अर्थ देत आहे.....!                              -- ग. सु. डोंगरे

मि का असा आहे....?

मि का असा आहे कोना कधी कळलाच नाही,,, मन मनातला वारा कोना कधी वळलाच नाही....! मि स्तब्ध त्या ठिकाणी जिथप्यायला मी प्याला,,, तेथे असोनी जनता दिसलो कुणास नाही....! मि छेडीतो यमकांना मांडोनी चार ओळी,,,, मज ऐकूनीही समदे प्रतिसाद देत नाही....! मि रात्र चांदन्यांची तू चंद्र ध्रुव तारा,,,, पण रात्र अमावसाची चमकुच देत नाही....!                            -- ग. सु. डोंगरे

जागतिक मानसिक आरोग्य दिन....!

सर्वप्रथम सर्वाना जागतिक मानसिक अरोग्यदिनाच्या सुभेच्छा....!         आज १० ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन. कलियुगाच्या इतिहासात पहिले की लक्षात येईल की मासिक अजरांच थैमान प्रत्येकाच्या डोक्यावर कसे आहे.         समाजामधे वावरताना, कुठेही गेल की आधी हा प्रश्न विचारला जातो मला! "काय शिकतोय सध्या", "मानसशास्त्राचा अभ्यास सुरु आहे", असे जेव्हा उत्तर दिले जाते ना तेव्हा प्रत्येक जन हेच बोलतो की मस्त विषय निवडला, समाजामधे गरज आहे तुम्हा लोकांची !!         पण जेव्हा खरच गरज असते तेव्हा आपण काय करतो...?         जेव्हा आपल्या घरात, मित्राला, कधी नजरसे पडलेल्या एखाद्या व्यक्तीला काही मानसिक अजार असेल तर त्याकडे आपण कोणत्या नजरेने बघतो..??? जेव्हा आपला फैमिली डॉक्टर आपल्याला साइकोलोजिस्ट कड़े जायला सांगतो तेव्हा आपले विचार काय असतात...? शरीराला थोड़ी ईजा झाली की घाबरून जाणारे व्यक्ति आपण, मानसिकतेवर एवढे आघात होऊन आत्महत्येची वेळ येते तरिपण त्यावर आपण आत्महत्येशिवाय ठाम असा काही निर्णय घेतो का...??? का मांसिकतेच्या काळजीमधे हलगर्जिपना करतो आपन..?         या सर्व

जिंदगी बदल सकती है....!

कभी कभी जिंदगी के तौर-तरीके संभालते हुए हमसे अंजानेमे बोहोत कुछ कीमती पल छूट जाते है। जिदंगी यू ना किसीको खुश करती है, और ना ही किसीको दुखी करती है। ये तो जज्बात के खेल होते है, जिससे कोई खामोश होता है, तो कोई दिल ही दिल में खुदको कोसता रहता है। सही में जिंदगी अगर इतनी आसान होती तो शायद उसका मतलब आज हमें पता ना होता। शायद हम आज जिंदे भी ना होते, ना ही हमारे पास अच्छे लोग होते नाही अच्छे विचार होते। फिर भी क्यों हम समझ नाही पाते??? क्यो हमे बुरी आदते घेरलेती है??? क्यो हमारे ही जिंदगी में दुख, अंधियारा आता है???? शायद इसीलिए, क्यों की हम हमारी जिंदगी छोड़कर दूसरी किसी चीज का खयाल ही नही करते! क्या पता किसी और को खुशी देने से हमे और खुशी मिले! क्या पता किसी के दुख में साथ देने से हमारे दुख हलके हो जाए! क्या पता किसी और की खुशियाली देखकर अच्छी जिंदगी जीने का रास्ता मिल जाए! पर हम सिर्फ और सिर्फ हमारे ही स्वार्थ तक सीमित है। और शायद इसी वजह से हमारा जीवन सफल होने में देरी कर रहा है। Think Different! Think positive! Live Long Without Any Problem!                   -- ग. सु. डों

शुभ मंगल सावधान....!

खरच ही घड़ी इतकी घातक असते..! आजपर्यंत कळालच नाही, शुभमंगल सावधान म्हंटल्यावर मुठितला अक्षदा समोर फेकायचा इतकेच माहिती होते. पण आज लग्नाच वय झाल तेव्हा कुठे कळतय की प्रत्येक लग्नात गेल्यावर बुवा आवर्जून सांगतो की "सावधान" ह्याचा अर्थ असा की प्रत्येकची वेळ येईल सावधान रहा....! बरं सावधान तर सावधान पण का? शुभमंगल आहे, दोन मन एकमेकांशी जुळनार आहेत, सर्व परिवार एकत्र येणार, मज्जा मस्ती दोन परिवार एकमेकांशी तड़जोड करून का होईना पण एकमेकांशी नाते सबंध बांधनार, सगळीकडे आनंदी आनंद माजनार,,,,,, तरी पण का??? का सावधान व्हायचं????? खुप दिवस ह्या प्रश्नांनी डोक्यामधे नंगानाच केला,            थोड़ा काळ गेला, हळू हळू बुद्धिमधे प्रकाश पडला मग कळालं की का सावधान ते,,           अर्थातच लग्न आणि लग्नानंतरच सुखी जीवन हे सहजासहजी नाही मिळत म्हणून सावधान रहा....!            बाप पोरीसाठी एक न एक घर, गाव, एवढंच नाही तर बरेचशे ऊंबरठे झिजवतो, का तर मुलगा चांगला असावा, त्याच्या घरी शेती असावी, त्याचे नातेवाईक चांगले असावे, घर आसावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सरकारी नोकरी असावी, चार लोकं चांगल

नजाने क्या चाहती है ये जिंदगी.....?

नजाने कैसे बीत रही है ये जिंदगी..., चंद ठोकरे खाकर भी जीत रही है ये जिंदगी....!                                           इस भागदौड़ भरी दुनिया में, बस इसका खयाल रखु फिर भी खुद ही खुदसे मुह फेर रही है ये जिंदगी....!                                            नजाने कैसे बीत रही  ....।                                            पता नाही आखरी मुकाम क्या है इस बेनाम मोहोब्बत का बस मोहोब्बत पाने के लिए तडप रही है ये जिंदगी...!                                             नजाने कैसे बीत रही  ....। भगवान ने हमे सबकुछ दिया, जो एक इंसान को चाहिए नजाने इसे क्या चाहिए, भगवान को ही टोक रही है ये जिंदगी....!                                              नजाने कैसे बीत रही  .... । सबकुछ इस जिंदगी के लिए ही चल रहा था और अभिबी चल रहा है पता नाही फिर भी हमसे क्यों रूठ रही है ये जिंदगी....!                                              नजाने कैसे बीत रही   .... ।                                         -- ग. सु. डोंगरे

अवघाची संसार....!

व्यक्तिमत्व घड़वावे ऐसे, जैसे तयाचे पाढ़े गाईल जग...! मूख बोलावे ऐसे, जैसे तयाहुन वाहील अमृत....! विचार असावे ऐसे, जैसे आईचे लेकुरा परी....! जग बघावे ऐसे,,, जैसे पाही परमार्थ पांडुरंग.....!                                    - ग. सु. डोंगरे

जिंदगी.....!

भूक लागल्या जिवाला कोणी घास बी देईना,, तान्ह लागल्या पिलाला कोणी पाणी बी पाजीना....! भर उन्हात रं माझ्या, या बापाच्या कष्टाला, देव कोपुन बसला, थोड़ा भाव बी देईना....! ओली आंम्बी ती हळद, देती माराला इलाजं,,, तसा शेताला बी का रं काही इलाजं मिळना.....! पाप-पुन्न्याच्या खेळातं, झाली जीवाची काहिली,,,, दोन घास सुखाचे रं जग खाउबी देइना....! जीव तरासला समदा, उर भरुनिया आला,, लाऊ गळाला या फास, पर हिम्मत होईना....!                               -- ग. सु. डोंगरे