Posts

The Silent War...

 "The Silent Struggle of a Son: Between Mother and Wife" Ganesh S. Dongre   Rehab. Psychologist, Ph D. Scholar.  ganeshdongre222@gmai.com 8605522285             In India, marriage is not just the union of two individuals it is the union of families, expectations, traditions, and emotions. But amid all the ceremonies and customs, there exists a silent sufferer: the son, caught between his love for his mother and his responsibility toward his wife.            Whether it’s a love marriage or an arranged marriage, the emotional battle remains the same. Sadly, even after marrying the partner of their parents’ choice, many sons still find themselves in conflict, not because they lack love, but because they are caught between two different forms of love that are constantly being compared, questioned, and judged. Why Is the Son Always in the Middle?              In our society, we ...

तनाव.........!

तणाव ही गोष्ट आता सामान्य झाल्यासारखी भासते, अगदी लग्ना सारख्या सौख्यभऱ्या प्रसंगात सुद्धा. खरतर हा एक आयुष्यातला आनंदी क्षण असतो, महत्वाचं एक पर्व म्हंटल तरी हरकत नाही. दोन परिवार एकत्र येणार असतात, आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येणार असते, जी की हक्काने 'ही माझी आहे' असे म्हणू शकतो. प्रेम संबंध, नाती यांसारख्या असंख्य गोष्टी नव्याने आयुष्यामध्ये प्रवेश करतात, पण या सर्वांमध्ये तणाव हा ही तितकाच महत्वाचा झालेला दिसून येत आहे.         हे वय म्हणजे प्रचंड संघर्षाने भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण यामध्ये करिअर ची सर्वात मोठी चिंता, त्यात घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, जोडीदाराला खुश ठेवणं, आर्थिक बाबी योग्य पद्धतीने सांभाळणं, सासरकडच्यांच्या अपेक्षांचा मान राखणं, समाजाचा विचार करणं असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असतात. या सर्वांमध्ये स्वतःच एक पर्सनल आयुष्य कुठेतरी दूर कोपऱ्यात कुथत पडलेलं असतं. म्हणून या सर्व बाबी किंवा अपेक्षा पूर्ण करता करता माणूस स्वतःसाठी जगायचं मात्र विसरूनच जातो. त्यामुळे तणावासाठी यापेक्षा आणखी मोठं कोणतं कारण असेल असे मला तरी नाही वा...

नाकामियाब जिंदगी....!

Image
नजाने कितने ख्वाब देखें थे जिंदगी से, सब टुटतेहि चले जा रहें है। जहा की हर एक कामियाबी से, सब रिश्ते रूठतेही चले जा रहें है। पता नही मंजिल कब हाँसिल होगी, पता नही इस शाम की सुबह कब लौट आयेगी, इस अंधेरे में दर बदर ठोकरे खाने से, जवां होकर भी पैर थकतेहि जा रहें है। रूठें भी तो किस्से रूठे??! दोशी ठहराए भी तो किसे ठहराए??! इस वक्त ने ही जनाज़ा निकाला है हमारा इस जमाने से, वरना हर एक मुश्किल से तो बचपन से ही लड़ते आ रहें है। आज ये वक्त आ गया, के उस खुदासे भी नफरत होने लगी, शिकवा है इस खुदा से,  के कहा गयी मेरी हसीन जिंदगी????!, लौटा देना जरूर उसे भरकर कामियाबी से, वरना इस जिंदा जिस्म से, जान निकली जा रहीं है।                               -- ग. सु. डोंगरे  

जहाँ के रंग, कूछ ऐसे भी......!

Image
पुरा जहाँ तकलीफ में है। और खुदा भी मेहेफुज नहीं है। आज वक्त ने ऐसी बाजी पलट ली,  की अपने भी अपनों से मूह फेर रहे है। जहां कंधे से कंधा मिलाकर काम चलता था, वहां हातमें हात मिलानेसे भी डर रहे है। सबकों बांध लिया है कुदरत नें अपनी जंजीरोसे, किसींको खाणे के लिये अन्न नहीं, तो किसको प्यास बुझानेके लीये पाणी नहीं है। कुछ चिजे खरीद कर जिंदगी मजे से जी रहें थे हम, जिंदगी जीने के लीये कभी सोचा ही न था,  के चार दिवारों के अंदर का सुना पन भी मिटाना जरुरी होता है।  जिंदगी भर पैसो के पिछे भाग भाग कर थक गये लोग, आज ना वो रुपया काम आ राहा,  और ना ही ऊस रुपये से खुशीया खरेदी जा रही है। ना  काम आयी कोई दुआ, और ना ही कोई मंदीर, मस्जित हो या चर्च, आज लाखों की जिंदगी बच रही क्योकी, डॉक्टर, नर्स, पुलीस भगवान बनकर लड रहे है।                                          - ग. सु. डोंगरे

बस फुरसत ही फुरसत...!

फुरसत....! कितना अजीब लब्ज है ये फुरसत, आजके जमाने में किसीको वो मिलता नाही, पर कभी कभी ऐसे भी दिन आतें है, तब हमे फुरसत से निकलना पड़ता है, तो कभी फुरसत ही फुरसत होती है। ऐसा ही फ़ुरस...

कोरोना...!

'आयुष्यातली एक स्वप्नागत हकिगत'. काही दिवसांपूर्वी चायना मधून एका नवीन रोगाचा उदय झाला त्याला उद्रेकही म्हणता येईल, त्याचे नाव 'कोरोना'. ही बातमी कानावर आल्यानंतर अगदी सह...

आई चे अश्रु....!

        (मुंबई मधे एक वर्ष काम करून परत घरी जाऊन मुंबई ला परत येण्याचा योग)           मुंबई सोडल्यानंतर जवळपास नऊ महीने घरिच होतो, त्यात नेट चा अभ्यास तर एम फिल च्या प्रवेश पर...